पोस्ट्स

विसापूर किल्ला माहिती| visapur fort information in marathi

इमेज
विसापूर किल्ला नाव:        विसापूर/इसापूर प्रकार:        गिरिदुर्ग उंची:          ३०३८ ठिकाण:      लोणावळा/ मळवली जिल्हा:        पुणे डोंगररांग:    लोणावळा किल्ल्याची चढाई: सोपी सद्यस्थिती:    बरी विसापूर किल्ला तट अधिक लेख  वासोटा किल्ला इर्शाळगड विसापूर किल्ला माहिती:       पवन मावळातील निसर्गसंपन्न अशा प्रदेशात लोहगड विसापूर ही दुर्गजोडी असून हे किल्ले बोरघाट या प्राचीन व्यापारी मार्गावर लक्ष व नियंत्रण ठेवण्यासाठी बांधण्यात आले. लोहगड जसा प्रसिद्ध व परिचित आहे त्या मानाने विसापूर थोडा दुर्लक्षितच वाटतो, किंवा त्याचे महत्त्व झाकोळले जाते.परंतु याच्या इतिहासामध्ये डोकावले असता याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे याची जाणीव होते.         महाराष्ट्रात अनेक दुर्ग जोड्या पाहायला मिळतात त्यामध्ये लोहगड विसापूर किल्ल्यांचा ही समावेश होतो. गिरिदुर्ग बांधत असताना शेजारी कोणती ही टेकडी किंवा पर्वत नसावा असा प्रघात आहे, कारण यामुळे मुळ किल्ल्य...

थिबा पॅलेस रत्नागिरी | Thiba palace in Marathi

इमेज
थिबा पॅलेस रत्नागिरी थिबा पॅलेस कुठे आहे:       रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील थिबा पॅलेस ब्रह्मदेश आणि रत्नागिरीचे अनोखे नाते सांगतो. रत्नागिरी शहरातील  पर्यटन आकर्षण आणि महत्त्वाची वास्तू असलेला हा आलिशान राजवाडा म्हणजे थिबा राजासाठी जणू तुरुंगच भासत असावा. थिबा पॅलेस महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आहे.  थिबा मीन राजा कोण होता:     थिबा मीन राजा  ब्रह्मदेश च्या राजगादी वर सन १८७८ मध्ये बसला, त्याच वेळी ब्रिटिशांनी ब्रह्मदेश चा काही भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. अशा परिस्थितीत थिबा राजाने ब्रिटिशांच्या राज्यविस्ताराला विरोध करून युद्ध पुकारले या युद्धामध्ये इंग्रजांच्या सैन्यापुढे थिबा राजाचा निभाव लागला नाही.  या पराभवानंतर थिबा राजाचे कुटुंबीय चहूबाजूला विखुरले गेले.      इंग्रजांनी पूर्ण ब्रह्म देशावर ताबा मिळवल्या नंतर थिबा राजा पुन्हा उठाव करेल या भीतीने त्याला स्थानबद्ध करून ब्रह्म देशापासून सुमारे ३००० किलोमीटर दूर असलेल्या मद्रास व तेथून कोकणातील रत्नागिरी या ठिकाणी इ.स.१८८५ मध्ये आणून ठेवले. जेमतेम सात वर्...

तुंग किल्ला माहिती | Tung fort in Marathi

इमेज
तुंग किल्ला प्रवेशद्वार तुंग किल्ला  किल्ल्याचे नाव:  तुंग /कठिण गड किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा:                पुणे जवळचे गाव:      लोणावळा उंची:                 ३०००फूट             महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत.त्यातीलच एक पवन मावळ! या प्रांतात निसर्गाची मनसोक्त उधळण पहायला मिळते, उंच डोंगर,धडकी भरवणारे उभे कडे,दऱ्यांतून वाहणारे पाणी, धबधबे अशा संपूर्ण वातावरणा मुळे आपसूकच पर्यटकांची पावले या भागात वळतात. याच पवन मावळात मराठ्यांच्या इतिहासातील अनेक महत्त्वाचे किल्ले आहेत. तुंग किल्ला माहिती:        पवन मावळात लोहगड , विसापूर , तुंग, आणि तिकोना हे किल्ले आहेत.यातील तुंग किल्लाची माहिती पाहत असताना त्यांचे भौगोलिक स्थान खूप महत्त्वाचे मानले जाते. पूर्वीच्या काळी बोरघाट या व्यापारी मार्गावर लक्ष देण्यासाठी व पवन मावळातील हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तुंग किल्ल्याचा उपयोग होत...

वासोटा किल्ला माहिती | vasota fort information in Marathi

इमेज
वासोटा किल्ला माहिती नाव:              वासोटा, व्याघ्रगड प्रकार:.           वनदुर्ग, गिरिदुर्ग ठिकाण:‌          कुसापुर चोरवणे जिल्हा:.          सातारा डोंगर रांग:       महाबळेश्वर कोयना किल्ला चढाई: मध्यम स्वरूपाची वासोटा किल्ला कुठे आहे:       वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात आहे. याचे अंतर सातारा पासुन सुमारे 40 किलोमीटर एवढे आहे. किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 1175 मीटर आहे. सह्याद्री पर्वत रांगेला समांतर अश्या महाबळेश्वर कोयना डोंगररांगेवर वासोटा किल्ला असून ही रांग पुढे दाते गडापर्यंत जाते. वासोट्याचा पूर्ण परिसर कोयना अभयारण्यात मोडत असून किल्ल्याच्या पूर्वेला अथांग शिवसागर जलाशय तर पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीतील खोल दऱ्या पाहायला मिळतात. कोयनेच्या जलाशयाने लोकांचा या परिसराशी संपर्क तुटलेला आहे. निर्मनुष्य व घनदाट जंगल दुर्गम प्रदेश यामुळे या ठिकाणी वन्य प्राणी पशुपक्षी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात.   ...

राजगड किल्ला माहिती | स्वराज्या ची पहीली राजधानी

इमेज
राजगड किल्ला माहिती        राजगड म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी ते स्वराज्याची सर्वाधिक काळ राजधानी राहिला किल्ला यामुळे राजगड दुर्गराज म्हणून शोभतो. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत राजकारणाचे केंद्रबिंदू राहिलेला किल्ला शिवाजी महाराजांच्या दुर्गबांधणी कलेचा उत्तम उदाहरण म्हणजे राजगड.गडांचा राजा राजांचा गड म्हणून शोभतो,म्हणून राजगड किल्ला माहिती पाहू राजगड किल्ला      राजगड किल्ला शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने व राजकीय केंद्रबिंदू असल्याने अनेक घटनांचा साक्षीदार राहिला आहे जसे की सर्वाधिक काळ म्हणजे 26 वर्ष राजगडावर स्वराज्याची राजधानी होती या कालखंडामध्ये आखले गेलेले अनेक राजकीय डावपेच असतील मोहिमा किंवा नरवीर तानाजी मालुसरे यांनी सिंहगड मिळवण्यासाठी आखलेली मोहिम असो अशा अनेक घटना राजगडावर घडल्या      शिवाजी महाराजांच्या पत्नी व शंभूराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचे निधन याच किल्ल्यावर ५ सप्टेंबर १६५६ रोजी झाले.     शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र राजाराम महाराजांचा जन्म किल्ल्यावर २४ फेब्रुवारी १६ ७० रोजी झाला.  राजगड क...

चंदन लागवडी ची माहिती

चंदन लागवड माहिती:      पारंपरिक शेती मध्ये आज अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे.बियाणे खते मजूर व उत्पादीत मालाला मिळणारा बाजार भावा यामध्ये ताळमेळ बसत नाही अशा वेळी शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करून शेती मधून कसा फायदा माळवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. अशा वेळी फळ पिके, सागवान, बांबू ,चंदन यांची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवता येईल. त्यामुळे आज चंदन लागवड माहिती करून घेणे गरजेचे आहे. चंदन पावडर व तेल सौंदर्य प्रसादन उद्योगा मध्ये वापरत असल्याने चंदनाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  चंदनाचे प्रकार:       श्वेत चंदन व रक्त चंदन असे चंदनाचे दोन प्रकार असून  दोन्ही प्रकार भारतात कमी जास्त प्रमाणात आढळून येतात.  त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेता येईल. श्वेत चंदन झाडाची माहिती:      श्वेत चंदन लागवड जास्त फायदेशीर ठरते कारण त्यांचा अनेक प्रकारे उपयोग होतो.चंदन उष्ण कटिबंधीय वातावरणात जिथे ४५ अंश तापमान आहे अशा प्रदेशात चांगल्या प्रकारे वाढते. चंदनाला थंडी सोसवत नाही.        ...

२६ जानेवारी रोजी महाराष्ट्राचा भक्तीशक्ती संगमावर आधारित चित्ररथा

इमेज
 २६ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथावर "वारकरी संतपरंपरा" दिसणार.  महाराष्ट्राच्या वतीने 'वारकरी संतपरंपरा' व भक्तीशक्ती संगम यावर  आधारित चित्ररथ यावर्षी ७२व्या प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२१) रोजी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलना मध्ये पहायला मिळेल. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी,याच संतपरंपरेने समाज सुधारणेची अनेक कामे केली या मध्ये संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज, संत नामदेव, बहीणाबाई, चोखामेळा गाडगेबाबा, यांनी आपल्या लेखनी आणि कृतीतून जाती व्यवस्था, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता या बद्दल आवाज उठवला,  पुरोगामी महाराष्ट्र जो आज आपण पाहतो तो याच संतांच्या समाज सुधारणेच्या कायद्यामुळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे समाजाला गुलामगिरी तून मुक्त केले व रयतेचे राज्य निर्माण केले.कष्टकरी व शेतकरी सुखी व्हावा यासाठी जे स्वराज्य निर्माण केले. याच धर्तीवर या वर्षी राजपथावर संतपरंपरेचे भक्ती  शक्तीचे  दर्शन घडवणारा चित्ररथ सहभागी केला जाणार आहे.  ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस हीच संतपरंपरा दर्शवणाऱ्या महाराष्ट्राच्या चित्ररथावर वारकरी संप्रदायाचा पाय...