पोस्ट्स

शेतीवाडी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नर्मदा नदीची माहिती| Narmada river information in marathi

इमेज
नर्मदा नदीची माहिती    नर्मदा नदी ही भारतातील एक महत्त्वाची आणि पवित्र नदी आहे. ती मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आणि गुजरात राज्यांमधून वाहते. नर्मदा नदीला "रेवा" असेही नाव आहे आणि ती भारतातील सात पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. तिचे नाव संस्कृतमधील "नर्मद" या शब्दावरून आले आहे, ज्याचा अर्थ आनंद किंवा सुख देणारी असा आहे. १. नदीचे उगमस्थान     नर्मदा नदीचे उगमस्थान अमरकंटक येथे आहे, जे मध्य प्रदेशातील अनूपपूर जिल्ह्यात स्थित आहे. अमरकंटक ही विंध्य आणि सतपुडा पर्वतरांगा यांच्यामधील एक पवित्र ठिकाण आहे. नर्मदा नदीला भारतातील पवित्र नद्यांपैकी एक मानले जाते आणि तिचा उगम समुद्रसपाटीपासून सुमारे 1057 मीटर उंचीवर होतो. २. नदीचा प्रवास नर्मदा नदीची लांबी  सुमारे सुमारे १३१२ किलोमीटर आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या  नद्यांपैकी सर्वात  लांब नदी आहे.नदी मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधून वाहत जाऊन अरबी समुद्रात मिळते होते. ४. प्रमुख स्थळे आणि प्रेक्षणीय ठिकाणे ओंकारेश्वर : प्रसिद्ध धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ नर्मदा नदीच्या काठी वसलेले एक पवित्र...

ड्रॅगन फ्रुट शेती |Dragon fruit farming in Marathi

इमेज
Dragon fruit farming in Marathi ड्रॅगन फ्रुट दिसायला सुंदर तितकेच आरोग्यासाठी लाभदायक आहे. निवडुंगाशी साधर्म्य असलेले ड्रॅगन फ्रुट उष्ण कटिबंधीय प्रदेशातील फळ आहे. याला बाजारपेठेत चांगली मागणी असून त्याचा सरासरी बाजारभाव २०० ते ३०० रुपये प्रति किलो इतका आहे. यांची भारतीय बाजारपेठेतील मागणीच्या मानाने लागवड नगण्य आहे. शेतकऱ्यांनी योग्य माहिती व सल्ला घेऊन याची लागवड केली असता भरघोस उत्पन्न मिळू शकते. लाल रंगातील ड्रॅगन फळ ड्रॅगन फ्रुट चे उगमस्थान उष्णकटिबंधीय भागातील असून प्रामुख्याने मेक्सिको व दक्षिण अमेरिका येथे आढळते. सध्या ड्रॅगन फ्रुट चे संपूर्ण जगभरामध्ये उत्पादन घेतले जाते त्यामध्ये प्रामुख्याने थायलंड तैवान चीन फिलिपिन्स श्रीलंका इस्राईल या देशांमध्ये व्यावसायिक लागवड केली जाते. ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती भारतामध्ये ड्रॅगन फ्रुट ची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने या पिकाच्या लागवडी वर शेतकऱ्यां कडून भर दिला जात आहे. कर्नाटक गुजरात महाराष्ट्र केरळ आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये ड्रॅगन फळाची लागवड केली जात आहे. ड्रॅगन फळाच्या मागणीच्या मानाने उत्पादन अत्यल्प असल्याने याच्या लागवडीसा...

जिरेनियम शेती माहिती | geranium farming information in Marathi

इमेज
  जिरेनियम शेती माहिती | geranium farming information in Marathi भारत विविध योजना व कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करून अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. शेतीतील उत्पादन वाढले परंतु उत्पन्नाची शाश्वती कमी झाले, पर्यायाने शेतकऱ्यांना पारंपरिक शेती करणे परवडेनासे झाले. बाजारपेठेची मागणी व शेतीमालाचा पुरवठा याचा समन्वय केल्यास शेती अधिक फायद्याची होऊ शकते. पर्यायाने आधुनिक शेती करून फळबाग, ड्रॅगन फ्रुट, चंदन शेती , औषधी वनस्पती, व जिरेनियम अशा पिकांची लागवड आपल्या शेतीमध्ये करणे गरजेचे आहे. जेणेकरून शेती मधून भरघोस उत्पन्न मिळू शकते. आज आपण अशाच जिरेनियम लागवड बद्दल माहिती पाहणार आहोत.   Geranium हे ही वाचा : ड्रॅगन फ्रुट शेती                 चंदन लागवड माहिती जिरेनियम तेलाचा उपयोग |Geranium oil           सुगंधित जिरेनियम तेल उच्च दर्जाचे परफ्यूम आणि कॉस्मेटिक उद्योगांमध्ये वापरण्यात येणारा महत्त्वाचा घटक असल्याने या उद्योगांमध्ये जिरेनियम तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो थोडक्यात तेलापासून अनेक सुगंधित पदार्...

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

  गोदावरी नदीची माहिती उगम स्थान  :           नाशिक त्रंबकेश्वर एकूण लांबी  :            १४५६ किमी महाराष्ट्रातील लांबी:      ६६८ किमी नदी प्रणाली क्षेत्र :        ३१३३०१ चौरस किमी राज्य   :                  महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश गोदावरी नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून गंगे नंतर भारतातील दुसरा क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे. दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीची एकूण लांबी १४५६ किमी असून सह्याद्री पर्वत रांगेत उगम पाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. महाराष्ट्रा मध्ये गोदावरीची लांबी ६५६ किलोमीटर असून तिने महाराष्ट्राचे ४९ टक्के क्षेत्र व्यापला आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी हा सर्वात मोठा इरिगेशन प्रकल्प आहे. गोदावरी नदी मोसमी असून ती पावसाच...

चंदन लागवडी ची माहिती

चंदन लागवड माहिती:      पारंपरिक शेती मध्ये आज अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे.बियाणे खते मजूर व उत्पादीत मालाला मिळणारा बाजार भावा यामध्ये ताळमेळ बसत नाही अशा वेळी शेतीमध्ये नव नवीन प्रयोग करून शेती मधून कसा फायदा माळवता येईल हे पाहणे गरजेचे आहे. अशा वेळी फळ पिके, सागवान, बांबू ,चंदन यांची लागवड करून भरघोस उत्पन्न मिळवता येईल. त्यामुळे आज चंदन लागवड माहिती करून घेणे गरजेचे आहे. चंदन पावडर व तेल सौंदर्य प्रसादन उद्योगा मध्ये वापरत असल्याने चंदनाला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  चंदनाचे प्रकार:       श्वेत चंदन व रक्त चंदन असे चंदनाचे दोन प्रकार असून  दोन्ही प्रकार भारतात कमी जास्त प्रमाणात आढळून येतात.  त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेता येईल. श्वेत चंदन झाडाची माहिती:      श्वेत चंदन लागवड जास्त फायदेशीर ठरते कारण त्यांचा अनेक प्रकारे उपयोग होतो.चंदन उष्ण कटिबंधीय वातावरणात जिथे ४५ अंश तापमान आहे अशा प्रदेशात चांगल्या प्रकारे वाढते. चंदनाला थंडी सोसवत नाही.        ...

कृष्णा नदी कोठे उगम पावते | कृष्णा नदी माहिती

कृष्णा नदी माहिती  कृष्णा नदी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी असून पाण्याची आवक व नदीपात्राच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे कृष्णा महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यातून सुमारे १३०० किलोमीटरचा प्रवास करून बंगालच्या उपसागराला मिळते हे ही वाचा गोदावरी नदी      सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असलेल्या  महाबळेश्वर मधील पंचगंगा मंदिराजवळ कृष्णे चा उगम होतो . याच परिसरात कृष्णा बरोबर  कोयना वेण्णा सावित्री गायत्री  या नद्यां चा उगम होतो व त्या वेगळ्या दिशांनी वाहत जातात यातील सावित्री व गायत्री पश्चिम वाहिनी नदी असून त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात तर वेण्णा व कोयना या कृष्णा उपनदी असून त्या दक्षिणवाहिनी आहेत. कृष्णा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून तिच्या उगमाजवळ महाबळेश्वर मध्ये 625 से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते तर जवळ असणाऱ्या पाचगणी मध्ये सरासरी २५० से.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद होते. कृष्णेचे पात्र उन्हात कोरडे पडत असल्याने नदीवर जागोजागी धरणे बांधून पाणी अडविण्यात आले असून सि...

परतीचा पाऊस शेतकरयांचा जिवाशी

 आज ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात आणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसाने ग्रामिन जनजीवन विस्कळित करून टाकले आहे.शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेला सोयाबिन, कापूस, तुर, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे झालेले नुकसान भरपाई त्वरीत सरकार ने द्यावी अशी मागणी आज शेतकरी करत आहेत.आज भात काढणी ची असतील किंवा सोयाबिन कापूस तुर यांचा काढणी ची कामे चालू आहेत त्यातच पाऊस आपली उपस्थिती रोज दाखवून देत असल्याने शेतकऱ्यांना पीक काढावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.