परतीचा पाऊस शेतकरयांचा जिवाशी

 आज ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यात आणी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.या पावसाने ग्रामिन जनजीवन विस्कळित करून टाकले आहे.शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हाता तोंडाशी आलेला सोयाबिन, कापूस, तुर, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याचे झालेले नुकसान भरपाई त्वरीत सरकार ने द्यावी अशी मागणी आज शेतकरी करत आहेत.आज भात काढणी ची असतील किंवा सोयाबिन कापूस तुर यांचा काढणी ची कामे चालू आहेत त्यातच पाऊस आपली उपस्थिती रोज दाखवून देत असल्याने शेतकऱ्यांना पीक काढावे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोदावरी नदीची माहिती | Godavari river information in Marathi

रायरेश्वर किल्ला माहिती | रायरेश्वर पठार कुठे आहे

तिकोना किल्ला माहिती |Tikona fort